बिरसाचा अनमोल उपदेश...
"संकटावर मात करण्यासाठी जादुटोणा,
तंञमंञावर अवलंबून राहू नका.
अंधश्रध्दा पाळू नका.
जुन्या बुरसटल्या रूढी-परंपरा सोडून द्या.
त्याने तुमचे भले होणार नाही.
शञूंनी तुमची जमिन हिसकावून तुम्हाला बेघर केलं.
तुमच्या आत्मविश्वासाबरोबर तुमचा स्वाभिमानही नष्ट झाला आहे.
उठा।जागे व्हा।
पुन्हा आपला आत्मविश्वास,आत्मसन्मान जागृत करा.
तेव्हाच तुम्ही तुमच्या आया-बहिणींची इज्जत वाचू शकाल.
लढा.संघर्ष करा.
बिरसाईत कधीही मरणाला घाबरला नाही.
मरण आल तरी चालेल पण ते स्वाभिमानाच असलं पाहीजे."